Breaking News

1/breakingnews/recent

गुडमॉर्निंग सह्याद्री - अवकाळी पावसामुळे पिके धोक्यात...

No comments

 NEWS24सह्याद्री - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या......



                                                          TOP HEADLINES

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असताना बुधवारी सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज कृषी आयुक्तालय आणि कृषी हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *