Breaking News

1/breakingnews/recent

वेगवान आढावा..

No comments

News24सह्याद्री -केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी? फडणवीसांचा सवाल.!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...



                                 केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी? 

ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी केंद्राकडून डाटा मिळविणे आवश्यक नाही. पण, केंद्राकडे बोट दाखवत महाविकास आघाडी सरकार टाइमपास करीत असून, त्यामुळे येत्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यातील दोन तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण न मिळण्याचा धोका दिसत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असा सवाल केला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *